ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक विभागाने गुरुवारी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुचाकी सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मुख्य बाजारपेठेत नो एण्ट्री केली आहे. ...
औरंगाबाद : बीड बायपासवर सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले. ...
अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानंतरही एकाही सुशिक्षित वाहनचालकाला शहर वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देणे आवश्यक वाटले नाही. याउलट वाहतूक कोंडीत अडकून हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यामध्येच अनेकांना रस ...
दिवाळी जवळ अाल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या अाहेत. कपडे, अाकाशकंदील, पणत्या, फटाके खरेदी करण्यासाठी नागरिक अाता बाजारपेठांमध्ये गर्दी करत अाहेत. ...
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेलची कामे सुरू आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मुंबई शहरात मेट्रो-३ या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. ...