राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. ...
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक या राज्य महामार्ग १७ असून सदर रस्त्यावरील पिपळदर ते मागबारी घाट, खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडलेले आहे. तसेच काटेरी बाभळ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्याने सदर रस्त्या ...
मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण मुंबई पोलिसांनी आता थेट दिल्लीत राहणाºया व्यक्तीच्या मोबाइलवर ई-चलनचा संदेश पाठवला आहे. ...
वाहन विकूनही त्या वाहनाचा मालक म्हणून जुन्या मालकाची नावाची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) असेल आणि त्या वाहनाचा अपघात झाला तर अपघात झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी जुन्या मालकाचीच असेल ...
सिरोंचा ते रेगुंठा ही बस मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र काही कारणांमुळे एसटी महामंडळाने सदर बससेवा मागील दीड वर्षांपासून बंद केली आहे. रेगुंठा परिसरात पारसेवाडा, मोयाबीनपेठा, नरसिंहापल्ली, कोटापल्ली, चिक्क्याला, मुलदिम्या, बोकाठागुडम, दरशेवा ...