इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुन वाहन चालवल्यास नक्कीच अपघाताच्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपा ...
पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी नियम सांगून एक लाख १५ हजार रूपये बळजबरीने वसूल करतात. तर दुसरीकडे रेती तस्करांना सर्वप्रकारची मुभा देतात. महसुल, खनन व पोलीस अधिकाऱ्यांंची चिरीमीरी असल्याने रेती तस्कर चांगलेच फुगून गेल्याचे बोलले जात आहे. ...
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने शेतक-यांच्या मागणीचा विचार करून देशातील पहिली देवळाली- मुजफ्फरपुर किसान पार्सल रेल्वेला चांगला दिसत असल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत किसान रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : राज्यात कोरोनाच्या महामारीत आरोग्यदूत वैद्यकीय क्षेत्रासह रु ग्णवाहिका जीवन जननी ठरत आहेत, अनेक रु ग्णांना संकटसमयी हातभार लावून पुर्नजन्म देणाऱ्या रु ग्णवाहिकेला सर्वच स्तरावरून कोरोना काळात सलाम करण्यात येत आहे. मात्र हरसू ...