गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. ...
पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमा ...
शहरातील लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुदींकरणासाठी मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आता ...
सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील कंपनीतून मुंबईला माल घेऊन जाणारा कंटेनर सिन्नर घाटात दुभाजकामध्ये उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ...
अनलॉकच्या दुस-या दिवशी ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. मुंबईत जाणा-या चाकरमान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवाच उपलब्ध नाही. त्यात बससेवाही अपु-या संख्येने आहे. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, एसटी आणि टीएमटीच्या ...
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरु केल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता आणली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ दहा टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये परवानगी दिली आहे. मात्र, रेल्चेची उपनगरी सेवा अद्याप९ सुरु झालेली नाही. त्या ...