शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसांमध्ये ४१५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे केवळ दारू पिऊन वाहन चालवणार्यावरच नव्हे, तर सहप्रवाशांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी द ...
वाहतुकीचे नियम मोडून ई चलानद्वारे आकारलेले दंड थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत तब्बल तीन कोटींचा भरणा चालकांनी केला आहे. ...
TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...
दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. ...