एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर आता या प्रश्नी इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मोर्चा मोर्चात त सहभागी होण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना टोल माफ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते ...