NHAI Toll increase: उद्या १ एप्रिलपासून टोलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. मध्यरात्री १२ वाजल्यापासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करून कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसणारा हा टोल रद्द करण्यात आला. ...
FASTag New Rule: हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे. ...
Toll Plaza News: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री itin Gadkari यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार न ...