सध्याच्या व्यवस्थेत महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतर टोल टॅक्सचे दर ४० टक्क्यांनी कमी केले जातात. मात्र, आता रस्त्यावरील प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही. ...
राज्यात 1 लाख पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. 5 वर्षांचा कंत्राट, नोकरी असेल तर वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलनाक्यावर चारचाकींना टोल नाहीत असं विधान आले. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली. सरकार टोल वसूल करत नाही मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता असं त्यांनी म्हटलं. ...