ठाणे महापालिकेच्या महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडल्याची घटना शनिवारी सांयकाळी 5.53 च्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. ...
परिवहनच्या सध्या सुरु असलेला कारभार असाच सुरु राहिला तर परिवहन सेवेवर सुध्दा बेस्टसारखी वेळ ओढावू शकणार आहे. त्यामुळे परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लावून धरली आहे. ...
ठाणे शहराच्या अनेक भागात पाण्याची समस्या असतांना महापालिकेच्या तरण तलावांना मात्र रोज सहा लाख लीटर पाणी दिले जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाला आहे. ...
ठाणे-कळवेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करुन घ्यावे, अन्यथा, कळवेकरांचा उद्रेक होईल, आणि संबधीत ठेकेदार आणि पालिका अधिकारांना जनताच काळे फासेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शह ...
येत्या २६ जानेवारी पासून ठाण्यात जवाहरबाग स्मशानभुमी अत्याधुनिक स्वरुपात ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या स्मशानभुमीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. ...
वृक्ष वल्ली प्रर्दशनास यंदा तब्बल १ लाखाहून अधिक ठाणेकर नागरीकांनी हजेरी लावून प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांना समारोपाच्या दिवशी सन्मानीत करण्यात आले. ...