कळवा आणि मुंब्रा भागात कोरोनाचे १२ रुग्ण आढळल्याने हा भाग मंगळवारपासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार कळव्यात याला नागरीकांनी प्रतिसाद दिला असला तरी मुंब्य्रातील नागरीकांनी या लॉकडाऊनकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात नव्या १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही १०५ वर गेली आहे. तर यामध्ये आतापर्यत ६ जणांचा मृत्यु झाला आहे. ...
कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याबरोबर त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आता गृहनिर्माण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार या खात्याच्या अखत्यारीत असलेली १४ हजार घरे कोरोनासाठी उपलब्ध करुन देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी के ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या चाळीमधील नागरीकांना कोरोनाची लागण होऊ नये या उद्देशाने आता येथील ९० वर्षे जुनी चाळच हलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार तसे आदेशही या चाळीतील रहिवाशांना देण्यात आले आहेत. ...
कोरोनासाठी सर्वच पातळीवरुन मदतीचा हात पुढा होत आहे. अशातच समतोल फाऊंडेशनच्या मुलांनी देखील स्वत: पिकवलेली भाजी आणि तयार केलेले मास्क मोफत वाटण्याचे मोलाचे काम करीत आहेत. ...
वृंदावन येथील १०० इमारतींची वसाहत असलेल्या आणि जवळ जवळ १० हजार लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे येथील सर्वच नागरीक भयभीत झाले आहेत. या रुग्णाला उपाचारासाठी आता कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शहरातील आणखी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्वच आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे केसपेपर काढण्यासाठी रांगा लावा त्यासाठी १० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता रुग्णांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ...