Tiger Attack: या घटनेने परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पसरली आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून जोपर्यंत वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. ...
भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आलेवाही बिट कक्ष क्र ...
Nagpur News चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे. ...