जिल्ह्यातील सध्याच्या या निवडणुकीच्या या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून १६ मार्च ते ३० एप्रिलला या कालव्यातून धडक कारवाई केली आहे. ...
या टोळीतील दोघांना राजस्थानच्या कोटा आणि पंजाबच्या चंडीगडमधून अटक केली आहे. आराेपींना चार मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. ...