जुना पत्रीपूल पाडण्याचा निर्णय अचानक समोर आल्याने कल्याण-डोंबिवलीमधील अनेक नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाहतूककोंडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी अवघ्या १५ मिनिटांऐवजी आता दोन तास लागत आहेत. त्यामुळे अने ...
अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. यातील तहसीलदार कार्यालयाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करणेही अवघड जात आहे. त्य ...
जुना पत्री पूल सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंद करण्यात आल्याची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी काढली आहे. ...
ठाणे परिवहनसेवेचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसला, तरी येथे होणारे घोटाळे मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पाच कोटींच्या जाहिरात घोटाळ्यामुळे परिवहन सेवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
राज्य विमा कामगार योजना महामंडळाच्या रुग्णालयात सफाई कामगार आणि कक्षसेवकाचे काम करणाऱ्या कर्मचाºयांची वागळे इस्टेट येथे २७ इमारतींची मोठी वसाहत आहे. वसाहत आणि रुग्णालयाची जागा केंद्र सरकारची असून ती राज्य सरकारने भाड्याने घेतली आहे. ...