हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. ...
पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. ...
वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. ...
गोवर आणि रुबेला अर्थात जर्मन गोवर या विषाणूजन्य आजारापासून मुलांचा बचाव करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात मंदिर आणि मशीद या धार्मिक स्थळामधूनही जनजागृती केली जात आहे. धार्मिक स्थळांचा बालकांचे आरोग् ...