कोरोना संकटाच्या काळात माणसासाठी जीवन जगण्याच्या सर्वांत मोठा आहे. यापेक्षा धर्माचा अधिकार मोठा नाही, असे मत मद्रास उच्च न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आले. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. ...
मागील वर्षात कोरोनामुळे काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. हे संपूर्ण वर्षच कोरोनाच्या संकटाने गाजले. यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. अनेकांना हजारो किमीचा पायी प्रवास करून स्वगृही परतावे लागले. तर दुसरीकडे अपघात व ...
त्र्यंबकेश्वर/ दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, दिंडोरी तसेच समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह देश व देशाबाहेरील जवळपास ९ हजार केंद्रांवर सेवेकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत श्री दत्त जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा ...