मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे. ...
अहिल्यानगरचे किमान तापमान ९.७ अंशावर गेले आहे. राज्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री कडाक्याची थंडी होती. ...
शहरात १६ अंश किमान तापमानाची नोंद, दिवसा मुंबईकरांना उन्हाचे चटके बसतच असून, रात्री पहाटे पडणारा गारठा मुंबईकरांना आल्हादायक वातावरणाचा अनुभव देत आहे. ...
महाबळेश्वर : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात ... ...