मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याने दाखविलेल्या वाकुल्यांनी सातारकर हैराण झाले आहेत. सकाळीही घामाच्या धारा लागू लागल्याने यंदाचा उन्हाळा फारच तीव्र असणार, हे आता जाणवत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे. ...
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्य ...
फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला ...
गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात ३८ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून गतआठवड्यापेक्षा ७ ते ८ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे. सकाळी दहानंतर तापमान वाढत जात असले तरी सकाळी मात्र अजून थोडीशी थंड हव ...