जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास तापमानाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या काळात नागरिकांनी घरातून बाहेर निघणे टाळावे असे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
एप्रिल महिना उजाडताच वाढत्या तापमानाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरूवात केली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४२ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासा ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामु ...
एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशू-पक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता ने ...