मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होत असतानाच विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...
सातारा जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ...
शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, सोमवारी (दि. १६) कमाल तपमान अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे. ...
वाढत्या कमाल तापमानासह प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांवर गेले असून उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. ...
मुंबई शहर आणि उपनगराला उन्हाचा तडाखा बसतच असून, रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३३.९ अंश नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान नोंदविण्यात येत असले तरी वाहत्या उष्णतेच्या झळांनी मुंबईकर बेजार झाले आहेत. ...