दिवसेंदिवस कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ होत असून, सोमवारी तापमानाने उच्चांकी गाठली. दिवसभरात ४२ डिग्रीपर्यंत पारा चढल्याने कडक उन्हाने कोल्हापूरकर अक्षरश: घामाघूम झाले. सायंकाळी पाच वाजले तरी उन्हाची तिरप अंग भाजून काढत असल्याने घराबाहेर पडणेच ...
उपरच्या वाऱ्यानंतर दक्षिण वाऱ्यांचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीला महाकाय उंच लाटा धडकत असल्यामुळे भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढली होती. समुद्रात घाळाघाळ निर्माण झाल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद ठेवण्यात आला. ...
मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत ...
सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत. ...
वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे. ...