वातावरणातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी म्हणजेच पुणे, उस्मानाबाद, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची नोंद होत असतानाच मुंबई मात्र कोरडीच आहे. ...
आॅक्टोबर सरला तरी मुंबईचे कमाल तापमान कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळा येथे अनुक्रमे ३७.६, ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. ...
परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ...
मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली. ...