या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. ...
सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशावर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे. ...
थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशाप्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस जिल्ह् ...
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीला जोरदार सुरूवात झाली आहे. सध्या पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून, धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच नदी किनारी असल ...
राज्यात सर्वाधिक कडाक्याची थंडी सध्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील रहिवाशांना अनुभवयास येत आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती ...