राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रविवारी सायंकाळपासून थंड वारे वेगाने वाहु लागल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. ...
निफाड : तालुक्यात थंडी वाढत चालली असून सोमवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला होता. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल. ...