दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरात किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येत आहे. यात नॅशनल पार्कलगतच्या परिसराचा समावेश आहे. ...
पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात पावसाळा अनुभवणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी आता उन्हाळ्यात हिवाळा अनुभवण्याची वेळ आली आहे. किमान तापमान चक्क १६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने रात्री आणि सकाळी हुडहुडी भरू लागली आहे. ...