'कृष्णा' ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीने अनेकांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले आहेत. कृष्णाकाठी उसाची शेती होत असल्यामूळे कृष्णाकात सघन आणि संपन्न बनला आहे. याच कृष्णामाईने सातारा, सागली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्क ...
महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशसाठी वरदान ठरलेला कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीवर उभारला आहे, याच जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ऊर्जेने राज्याच्या औद्योगिक विकासास हातभार लावत बहुतांशी भाग प्रकाशमय केला आहे. त ...
आशिया खंडातील सर्वातमोठी व दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन अखेर बुधवारी सकाळी सुरू झाले. त्यामुळे कडेगाव तालुक्यासह दुष्काळी खानापूर, आटपाडी आदी तालुक्यातील टेंभूच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त ...
रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पंप येत्या १७ नोव्हेंबर रोजी सुरू होतील, तर टेंभू योजनेचे पंप येत्या १५ डिसेंबर रोजी सुरू होतील. त्यानंतर टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहोचणार. ...
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ ...