Team India: मीरपूर कसोटीत बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवत भारतीय संघाने २०२२ या वर्षाचा शेवट गोड केला. आता २०२३ मध्ये टीम इंडिया नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. अपवाद वगळता सरते वर्ष भारतीय संघासाठी तितकेसे खास राहिलेले नाही. त्याम ...