भारतीय संघाला मागील दोनेक वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही... वर्ल्ड कप स्पर्धेचा १२ वर्षांचा दुष्काळ यंदा संपवेल अशी अपेक्षा आहे, पण काही चुका केल्या आहेत आणि त्यात सुधारल्या नाही तर.... ...
Ind vs Ire 1st T20I : आयर्लंडमध्ये विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला मेहनत करावी लागणार आहे. कारण मागच्या वेळी घरच्या मैदानावर आयर्लंडने आपण एक मजबूत संघ असल्याचे दाखवून दिले आहे. भारतीय संघानेही त्याचा अनुभव घेतलेला आहे. ...