ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Abdul Razzaq Claimed That India Avoided Playing Against Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील मोठ्या कालावधीपासून एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. ...
द्विदेशीय मालिकांमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजवले असले तरी आयसीसीच्या स्पर्धांमधील कामगिरी असमाधानकारक आहे. विराट कोहलीकडून भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...