रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली. त्याला ७ महिने उलटून गेले, तरी त्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. ...
या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' आले आहेत. रोज किमान दहा हजार 'मिस्ड कॉल' येत असून अभियानास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉल येत आहे. ...
पुण्यातील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तीन दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन केले आहे. अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ...
अकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णय ...
गुणवत्ता नाही आणि पटसंख्या कमी असल्याने राज्यातील तब्बल १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेच व्हावी, असे परिपत्रक शासनाने काढले आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेतील सहायक शिक्षकांची बिंदूनामावली निश्चित करताना जिल्ह्यातील ३६५ शिक्षकांचा नियुक्तीचा प्रवर्ग वादात सापडला आहे. त्या शिक्षकांची जुलै १९९४ मध्ये मंजूर बिंदूनामावलीतील प्रवर्ग कायम ठेवण्याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना पत्र देत शिक्ष ...