Teacher's News: राज्यात अनुकंपा तत्त्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे या शिक्षकांनी तीन वर्षांत ही पात्रता सिद्ध न केल्यास त्यांची सेवा आता समाप्त करण्या ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा २०२३-२४ चा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार महापालिकच्या ... ...
Mumbai News: राज्य सरकारचे २०२३-२४ चे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले. एकूण ११० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ...