देशातील प्रमुख महामार्गांवरील टोलनाक्यांवर यापुढे दिवसा महिला टोलवसुलीचे काम करतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व तामिळनाडूमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. ...
शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपये पेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १०९ जणांना नोटिसा दिल्या असून आजपर्यंत ३७ मिळकती जप्त केल्या आहेत. जप्तीची कारवाई सुरू झाल्याने नागरिकांनी धसका घेतला आह ...
कोणतीही करवाढ नसलेला व प्रत्यक्ष उत्पन्नाशी मेळ घालणारा सन २०१८-१९ साठीचा ७८० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीकडे सादर केला आहे. ...
जर करदात्याचे आर्थिक वषार्तील प्राप्तिकर दायित्व हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर करदात्याला तो संपूर्ण कर वर्षाच्या शेवटी भरण्याऐवजी पूर्ण वर्षामध्ये विविध हप्त्यांद्वारे भरावा लागेल. पूर्ण वर्षामध्ये देय असलेल्या या करालाच ‘अॅडव्हान्स टॅक्स’ ...
मालमत्ता आणि पाणीपट्टी वसूलीसाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून यात हलगर्जीपणा करणा-या उपायुक्तांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्च २०१८ अखेर पाणी आणि मालमत्ता करापोटी २२० कोटींच्या वसू ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. ...
वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. येथील उद्योजक ग्रामपंचायत ' कर ' भरत असतात. मात्र, मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायतींनी दादागिरी करीत उद्योजकांकडून मनमानीपद्धतीने अवास्तव कर वसूली करणे सुरु केले आहे. ...