तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, च ...
तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झालेली असताना रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. ...
वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी 40 हजार 707 मतांनी विजय मिळवला आहे. ...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यमागील संशयाचे धुके अद्यापही विरलेले नाही. जयललितांचा मृत्यू नेमका झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याऐवजी त्यांच्या मृत्युमागील रहस्य दिवसेंदिवस अधिकच गुढ होत चालले आहे. ...
सुपरस्टार रजनीकांत राजकारणात केव्हा प्रवेश करणार, याची उत्सुकता सर्वांना असतानाच रजनीकांत यांच्या भावाने म्हणजे सत्यनारायण राव गायकवाड यांनी याविषयीचा एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...