खामगाव: शहरे आणि खेडे हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात मोठय़ा प्रमाणात शौचालयांची निर्मिती करण्यात येत आहे; मात्र या अभियानाला हरताळ फासत चक्क पाया आणि शोषखड्डे नसलेली एक-दोन नव्हे तर अनेक शौचालये उभी राहत असल्याचे धक्क ...
बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे ...
स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...
स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...
जनाग्रह अॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे. ...
वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले. ...
स्वच्छ भारतची टिमकी वाजवणारेच अस्वच्छ असल्याचं समोर आलं आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण आणि प्रक्रिया न केल्यामुळे मंत्रालयाला दंड ठोठावण्यात आला आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून निर्मिती केली जात असलेल्या सेंद्रीय खत प्रकल्पास नुकतीच न्यू इरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यावेळी पाचगणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर ...