स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात ...
नगरविकास विभागाने महापालिकेसह नगरपालिकांना कचरा वर्गीकरणासाठी एप्रिल २०१८ पर्यंत मुदत दिल्याने अहमदनगर महानगरपालिकेसह नगरपालिकांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरी भागातील किमान ८० टक्के कच-याचे वर्गीकरण न केल्यास शासनाकडून मिळणारे अनुदा ...
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छते ...
मेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रु ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. ...
कंधार तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त साधण्यासाठी सातत्याने निधीचा अडसर ठरत आहे़ ‘लोकमत’ दोन महिन्यांपासून हा प्रश्न ऐरणीवर आणत आहे़ निधी अपुरा मिळत असल्याने शौचालय बांधकाम अडचणीत आल्याने पाणंदमुक्तीचे स्वप्न मृगजळ ठरण्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र स ...
ऐतिहासिक खासबाग मैदान आणि बिंदू चौक भिंतीलगतच्या मुताऱ्या नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भुईसपाट केल्या. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना २५ जानेवारीला मंचने निवेदन दिले होते. ...
खामगाव: स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जागृतीचा सकारात्मक परिणाम खामगावकरांवर होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षणात विद्यार्थी, सामाजिक संस्थांसोबतच नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने, खामगाव पा ...