माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत आॅनलाईन मते जाणून घेण्यात आली. या अभियानाच्या माध् ...
घरात निघणाऱ्या केरकचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावता यावी, यासाठी आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून शहरवासीयांना ‘होम कम्पोस्टींग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन शहरवा ...
वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. ...
मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला. त्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत मुंबईत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची योजना ...
सर्व्हिस इम्प्रुव्हमेन्ट ग्रुप अंतर्गत भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान स्वच्छतेवरून त्यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. ...
सिन्नर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी १८’ या मोबाईल अॅपद्वारे स्वच्छ भारत मिशन विषयी नागरिकांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यात येत आहे. त्याची जनजागृती सिन्नर तालुक्यात प्रभावीपणे केली जात आहे. ...