देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद ...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर पुणे महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंडासाेबतच रस्ता साफ करुन घेतला जात हाेता. नाेव्हेंबरपासून आजपर्यंत महापालिकेने तब्बल 23 लाख 39 हजार रुपयांचा दंड ...
अकोला: स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये हगणदरीमुक्त ठरलेल्या तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे योग्यरीत्या नियोजन करणाऱ्या महापालिका, नगर परिषदांना प्रोत्साहनात्मक बक्षिसाची रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुर ...
गोव्यातील खेडेगावांना स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत हागणदारीमुक्ती लाभावी म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न अजूनपर्यंत तोकडे पडले असतानाच आता जैविक स्वच्छतागृहांचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ...
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...