कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा, तर पश्चिम भारतात २०वा क्रमांक पटकावला आहे. कोकणात प्रथम क्रमांक पटकावून नगरपरिषदेने दिल्ली दरबारी आपला झेंडा फडकावला असून, दिल्ली येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी अरविंद माळ ...
स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला चांगले मार्क मिळावेत यासाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक मेहनत घेतली असली तरी स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा क्रमांक देशात 10 वरुन 14 वर घसरला आहे. ...
गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र शासन आयोजित सन २०१८-१९ मधील स्वच्छ शहर सर्वेक्षणात गुणानुक्रमे १६ वा क्रमांक मि ...
स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. ...