कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता ...
राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार खाऊ गल्ली येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा परिसर त्वरित स्वच्छ करावा. या मागणीसाठी बुधवारी या परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. ...
गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकºयांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प ...
सिन्नर- पावसाळ्यापूर्वी गाव स्वच्छ झाले पाहिजे या उद्देशाने तालुक्यातील मनेगाव येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘एक पाऊल पुढे’ स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ...
परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...