शहरात उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. २ एप्रिलपासून घाण करणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुर ...
स्वच्छता हा मूलभूत मानवी अधिकार मानला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत जुलै २०१०मध्ये यासंदर्भात एक ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार ‘सांडपाण्याची सुविधा आणि सेवा वापरण्याची सर्वांना मुभा’ हा मूलभूत मानवी अधिकार मानण्यात आला. मानवी इतिहासा ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. ...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...
यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबाद जिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले. ...
तालुक्यातील राजदेरवाडी येथील डोंगराळ परिसरातील कामांची पाहणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियांनातर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने केली. विकासकामे कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा सदर समितीने भेट दिली. ...
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...