बिहारच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे असा आरोप मंत्री अनिल परब यांनी लावला आहे. ...
आता नारायण राणेंनी थेट सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली आहे असा आरोप केल्यानं राज्यात या प्रकरणावरुन वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ...
अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. ...