मुंबई - महायुतीची बैठक संपली, येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनीच केलं पाहिजे यावर एकमत
मुंबई - गेल्या १० वर्षात या टोळ्यांच्या माध्यमातून भाजपानं जो दहशतवाद माजवला, हा दहशतवाद जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतीपेक्षा मोठा - संजय राऊत
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे यांनी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती.