बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा शिरूर लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजला होता. त्यामुळे निवडून आल्यावर डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत सातत्याने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती.. ...
यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्य ...
पालकमंत्र्यांनी विविध संस्थांकडून जयंती दिनानिमित्त आयोजित करावयाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची माहिती जाणून घेतली. याशिवाय महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांचा मगन संग्रहालयासोबत समन्वय करून एक दिवसीय कार्यशाळा ...
खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कजार्साठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. ...
जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटव ...
लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यां ...
कारोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आठही तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. कोरोना संसगार्मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत गरीब, मजूर, कामगार, छोटे दुकानदार, स्टॉलधारक ज्यांचा उदरनिर्वाह रोजं ...
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिल्यात. ...