उष्णतेची ही लाट नागरिकांसाठी असह्य होण्याची शक्यता आहे. आगामी आठवडाभर जिल्ह्याचे तापमान अंशत: ढगाळ राहणार आहे. यंदाच्या उष्णतेच्या लाटेत कमाल तापमानापेक्षा किमान तापमानाचा आकडा सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री तीव्र उ ...
उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे. ...