लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात, मराठी बातम्या

Sun stroke, Latest Marathi News

तीव्र उन्हाळ्याच्या चटक्यांचा होतोय आरोग्यावर परिणाम; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन - Marathi News | Severe summer heatwaves are affecting health; Health Department appeals to take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीव्र उन्हाळ्याच्या चटक्यांचा होतोय आरोग्यावर परिणाम; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

सध्या राज्यात उन्हाळ्याचे चटके अधिकच तीव्र झाले असून तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. या वातावरणीय बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झ ...

अकोला राज्यात सर्वांत उष्ण पारा ४५ अंशांवर; विदर्भात बसताहेत उष्ण लाटांचे चटके - Marathi News | Akola records highest temperature in the state at 45 degrees; Heat wave hits Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला राज्यात सर्वांत उष्ण पारा ४५ अंशांवर; विदर्भात बसताहेत उष्ण लाटांचे चटके

Heat Wave In Vidarbha : पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा ४५ अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ...

दहा मिनिटांत कातडी भाजतेय? जाणून घ्या 'सनबर्न' म्हणजे नेमकं काय - Marathi News | Does your skin burn in ten minutes? Know what 'sunburn' really means | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहा मिनिटांत कातडी भाजतेय? जाणून घ्या 'सनबर्न' म्हणजे नेमकं काय

Sunburn : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. ...

उन्हामुळे कातडी भाजतेय; 'सनबर्न' पासून वाचण्याचा एकमेव उपाय - Marathi News | The sun is burning the skin; the only way to avoid sunburn | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उन्हामुळे कातडी भाजतेय; 'सनबर्न' पासून वाचण्याचा एकमेव उपाय

खबरदारी हाच प्रतिबंधात्मक उपाय : आठवडाभरापासून तापमान वाढ; दुपारी बाहेर जाणे टाळावे ...

थंडी संपून आता महाराष्ट्र तापणार; वाचा काय सांगताहेत हवामान शास्त्रज्ञ - Marathi News | Maharashtra will warm up after the cold; Read what weather scientists are saying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडी संपून आता महाराष्ट्र तापणार; वाचा काय सांगताहेत हवामान शास्त्रज्ञ

Sun Stroke : सध्या राज्यातील तापमानात चढ उतार जाणवत असून, थंडी संपून आता महाराष्ट्र तापणार आहे. महिनाअखेरपासून महाराष्ट्रातील तापमान वाढणार असून, सरासरी प्रत्येक जिल्ह्यातील तापमान वाढत आहे तसेच फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. ...

इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात... - Marathi News | Election 2024: Heatwave in India : Time becomes sun for employees on election duty; 58 people died, most in 'this' state... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...

Election 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आपली जीव गमवावा लागला आहे. ...

नागपूर पुन्हा ४५ पार, ब्रम्हपुरी-वर्धा ४६ पार - Marathi News | Nagpur temperature again above 45, Bramhapuri-Wardha crosses 46 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पुन्हा ४५ पार, ब्रम्हपुरी-वर्धा ४६ पार

ढगांनी वाढविला उष्णतेचा त्रास : दशकात पहिल्यांदाच आठवडाभर उष्णतेची लाट ...

उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू - Marathi News | Heatstroke is fatal 20 death in Bihar 10 in Odisha Know where and how many people died in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...