ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सध्या राज्यात उन्हाळ्याचे चटके अधिकच तीव्र झाले असून तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. या वातावरणीय बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झ ...
Heat Wave In Vidarbha : पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा ४५ अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ...
Sunburn : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. ...
Sun Stroke : सध्या राज्यातील तापमानात चढ उतार जाणवत असून, थंडी संपून आता महाराष्ट्र तापणार आहे. महिनाअखेरपासून महाराष्ट्रातील तापमान वाढणार असून, सरासरी प्रत्येक जिल्ह्यातील तापमान वाढत आहे तसेच फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. ...
Election 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आपली जीव गमवावा लागला आहे. ...