महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन केंद्र असून, सदर केंद्राची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे. ...
पिके घेताना जमिनीतील क्षाराची तपासणी करणे गरजेचे असते. तरच आपल्याला पिकांपासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यातच जमिनीत क्षार वाढण्याची काही कारणे आहेत, तीही समजून घेतली पाहिजेत. ...
साखरेचे किमान विक्री मूल्य ३१ रुपये प्रतिकिलाेवरून ४१ रुपये प्रतिकिलाे करावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे केली आहे. दुसरीकडे, कापूस, साेयाबीनसह बहुतांश खरीप शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहे ...