सध्या देशभर साखर उतारा चांगला मिळत आहे. राज्यातही आतापर्यंत ९.१० टक्के साखर उतारा मिळाला आहे. राज्यात २०६ सहकारी व खासगी कारखाने सुरू असून त्यांनी आतापर्यंत ८६७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. यातील प्रमुख संकट म्हणजे गेल्या अनेक पीक वर्षापासून एकाच जमिनीत उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. ...
karj mafi yojana थकबाकी बरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही द्यावी लागणार आहे. थकबाकीदार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...
शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात असलेल्या ऊस पिकाचे इतर कारखान्यांना किंवा गुऱ्हाळाला गाळप करणे आवश्यक आहे. ...