१५ जानेवारी २०२४ पर्यंत देशातील ५०९ साखर कारखान्यात १५६३ लाख टन उसाचे गळीत झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.उसाचे गळीत आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आज पर्यंत आघाडी राखली आहे. ...
देशात यंदा ऊस आणि साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने त्याचा फटका इथेनॉल उत्पादनालाही बसणार आहे. याची तीव्रता कमी व्हावी, इथेनॉलसाठी कच्चा माल पुरेसा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोलॅसिसच्या निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लागू करणार. ...
राज्यात ऊस गाळपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असून, या कालावधीत ४ कोटी ३९ लाख ३६ हजार टनांचे गाळप झाले आहे. गाळपात अद्याप पुणे विभाग पुढे असला तरी साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर आघाडीवर राहिला आहे. ...
कोल्हापूर व पुणे विभागातील गाळपाचा वेग दररोज वाढत असला तरी आज सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. मात्र, काही दिवसांत कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने ऊस गाळपात पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील १८ साखर कारखान्यांनी गाळपाचा पाच लाखां ...