ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यास सोमवार (दि २५ डिसेंबर) पासून जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार व मुकादम यांनी "कोयता बंद'ची हाक दिली असून, आजपासून ऊसतोडी बंद केल्या आहेत. ...
यंदा ६६ टक्के भरलेले उजनी धरण तीनच महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. पावसाळ्याच्या अखेरीस संथ गतीने का होईना उजनी धरणात ६६ टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अयोग्य नियोजनामुळ ...
क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने ठरावीक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्न करून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले, त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले. ...