राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
अनेक कारवाया, अनेक अडचणी आणल्या जातील. माझ्या कुटुंबालाही अडचणीत आणलं जातंय. माझी पत्नी टेन्शनमध्ये असते, आई वडील चिंतेत असतात असं रोहित पवारांनी सांगितले. ...