ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एका बाजूला शासकीय योजनांचा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीमालाच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली, मात्र दरात घाटाच सुरू आहे. ...
Agriculture News : आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या पर्वात अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. ...
एक मेगावॅटचा प्रकल्प उभा करण्यासाठी साखर कारखान्यांना साडेतीन एकर जमीन लागणार असून त्यासाठी चार कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. त्यातून कारखान्यांना १६ लाख युनिट वीज तयार होणार असून चार वर्षामध्ये या खर्चाचे पैसे वसूल करता येऊ शकतात. तर याआधी महाव ...
Sugar Factory : २०१४-१५ च्या गाळप हंगामात कारखान्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसासाठी एफआरपीची रक्कम देण्याकरिता मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने २३ जून २०१५ रोजी सॉफ्ट लोन योजना जाहीर केली होती. ...
Ethanol Production : केंद्र सरकारने मागच्या गाळप हंगामात उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या अंदाजामुळे इथेनॉल निर्मितीवर बंधने आणली होती. यामुळे कारखान्यांना मिळणाऱ्या अधिकच्या नफ्यावर कुऱ्हाड पडली होती. ...
ऊसतोड मजूर या धामधूमीत अडकणार असल्याने निकालानंतर हंगाम गती घेणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संचालकांसह कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याने आता हंगाम सुरू करण्याचे धाडस कोणी करणार नाही. ...